tag:blogger.com,1999:blog-794519020328840201.post6770194878529290837..comments2023-04-22T10:28:04.805+05:30Comments on टॅलीनामा !: --- पण थोबाड नाही फुटले !असा हा एक(ची)नाथ !http://www.blogger.com/profile/12616012196564797499noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-794519020328840201.post-52776660508247985652011-11-29T14:05:26.631+05:302011-11-29T14:05:26.631+05:30स्वतःला "महात्मा" हि बिरूद लावून घ्यायचे...स्वतःला "महात्मा" हि बिरूद लावून घ्यायचे आणि कुणाला चाबकाने फोडायची भाषा करायची तर कुणाला "एकच थप्पड का मारली का?..." असे विचारायचे. <br />एकीकडे सरकारची भूमिका दुट्टपीपणाची आहे म्हणायचे आणि स्वतः अशा कोलांट्याउड्या मारायच्या...<br /><br />हा कुठला गांधीवाद?<br /><br />... आणि एक विशिष्ट वर्ग शरद पवारांचा नेहमीच विरोध करत आला आहे. <br />हा विरोध त्यांचे आडनाव 'पवार' ऐवजी 'जोशी-महाजन' असता तर झाला असता का?Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-794519020328840201.post-27496408219504299012011-11-26T12:18:48.735+05:302011-11-26T12:18:48.735+05:30बरोबरच आहे.. एक थप्पड खावून पवार सुधारणार थोडेच आह...बरोबरच आहे.. एक थप्पड खावून पवार सुधारणार थोडेच आहेत..<br />आज सर्वे मराठी माणसाचा अपमान असे भाष्य करत आहेत...<br />शरद पवार चा अभिमान वाटावा असे कोणतच सत्कृत्य त्याने केलेले नाही....<br />फक्त आपली संपत्ती जमवली आणि त्याचा मतदारसंघ बारामती चा विकास केला तेवढेच...<br />बाकी उभा महाराष्ट्र पवारांना दिसला नाही...<br />का फक्त स्वताचा आर्थिक विकास करण्यात गुंतले आहेत...<br />मी त्या तरुणाचे पूर्ण समर्थन करतो....<br />आणि तुमचा लेखसुद्धा खूप अप्रतिम आहे...<br />आणि अण्णा बोल ले ते पण बरोबच म्हणाले...एकाच मारली काय....<br />हीच ८०% मराठी माणसांची समजूत आहेFulorahttps://www.blogger.com/profile/12954099702377311387noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-794519020328840201.post-40479551786222791982011-11-26T12:18:21.306+05:302011-11-26T12:18:21.306+05:30बरोबरच आहे.. एक थप्पड खावून पवार सुधारणार थोडेच आह...बरोबरच आहे.. एक थप्पड खावून पवार सुधारणार थोडेच आहेत..<br />आज सर्वे मराठी माणसाचा अपमान असे भाष्य करत आहेत...<br />शरद पवार चा अभिमान वाटावा असे कोणतच सत्कृत्य त्याने केलेले नाही....<br />फक्त आपली संपत्ती जमवली आणि त्याचा मतदारसंघ बारामती चा विकास केला तेवढेच...<br />बाकी उभा महाराष्ट्र पवारांना दिसला नाही...<br />का फक्त स्वताचा आर्थिक विकास करण्यात गुंतले आहेत...<br />मी त्या तरुणाचे पूर्ण समर्थन करतो....<br />आणि तुमचा लेखसुद्धा खूप अप्रतिम आहे...<br />आणि अण्णा बोल ले ते पण बरोबच म्हणाले...एकाच मारली काय....<br />हीच ८०% मराठी माणसांची समजूत आहेFulorahttps://www.blogger.com/profile/12954099702377311387noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-794519020328840201.post-51432943906083125202011-11-25T22:19:43.430+05:302011-11-25T22:19:43.430+05:30एका थपडेवर एवढा गदारोळ समर्थक वा विरोधकानी करण्याच...एका थपडेवर एवढा गदारोळ समर्थक वा विरोधकानी करण्याचे कारण समजू शकत नाही.sharayuhttps://www.blogger.com/profile/04384570278702942449noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-794519020328840201.post-49160155874713643302011-11-25T18:10:44.542+05:302011-11-25T18:10:44.542+05:30जोशी, महाजन, बापट, करमरकर यांचाच तुम्हाला इतका कळ...जोशी, महाजन, बापट, करमरकर यांचाच तुम्हाला इतका कळवळा का?<br />शरद पवारांवर आजवर अनेक जणांनी वाचालपणे बरेच आरोप केले.किती जण ते पुरायाव्यानिशी सिद्ध करू शकले?<br />आणि अण्णांची वकिली तुम्ही का करताय? त्यांच्या so called गांधीगिरीचा बुरखा कालच्या विधानाने पुरता फाटला आहे.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-794519020328840201.post-71680004867882165132011-11-25T12:59:29.149+05:302011-11-25T12:59:29.149+05:30१००% सहमत. ह्या घटनेचं कोणालाच वाईट वाटलेलं नाही. ...१००% सहमत. ह्या घटनेचं कोणालाच वाईट वाटलेलं नाही. <br />पण ठाकरे म्हणाले ' हा हल्ला महाराष्ट्र सहन करणार नाही'. म्हणजे त्यांना 'पवार म्हणजेच महाराष्ट्र' असं वाटतं का?<br /> मग मुंबईवरचा हल्ला का सहन केलात? शेतकऱ्यांच्या आत्महत्या का सहन केल्यात?Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-794519020328840201.post-91204343843887123222011-11-25T12:39:45.454+05:302011-11-25T12:39:45.454+05:30अत्यंत मुद्देसूद लेखनअत्यंत मुद्देसूद लेखनअमोल केळकर https://www.blogger.com/profile/01382029875745008549noreply@blogger.com